Browsing Category

Agriculture

फायद्याची शेती : कमी वेळात अधिक उत्पन्न देणारी कोथिंबरी जाणून घ्या! लागवड पद्धत

कोथिंबिर या भाजीपाला पिकाचे दररोजच्या आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाजीला सुगंध येण्यासाठी, कढीची चव बदलण्याची, सुपमध्ये टाकण्यासाठी कोथिंबिरीचा वापर आवर्जून केला जातो. कोथिंबिरीच्या पानांमध्ये मनमोहक सुगंध असतो. कोथिंबिरीच्या बियांचा…

…म्हणून पिंपळाच्या झाडाला देतात एवढे महत्व, झाड एक पण फायदे अनेक

अध्यात्म आणि आयुर्वेदामध्ये आपण नैसर्गिक औषधांबद्दल माहिती घेत असतो. निसर्ग हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. पृथ्वीवर अशी काही झाडे आहेत ज्याचा उपयोग शरीर निरोगी ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. आज आम्ही आपल्या जीवनासाठी प्रसिद्ध असलेल्या…

भारतीय समजल्या जाणाऱ्या ‘या’ भाज्यांना असा आहे विदेशी इतिहास, तुम्हीही घ्या जाणून…

भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर नेहमीच पाश्चात्य देशांचा आणि अनेक संस्कृतींचा ठसा उमटला आहे. भारताला जगात खाद्य संस्कृतीवरून ओळखले जाते. भारतीयांच्या जेवणात असणारे विविध पदार्थ हे अनेक विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. मात्र तुम्हाला…

अगदी सोप्या पद्धतीने बनवा मुळ्याचे पराठे, खायला चविष्ट आणि आरोग्यासाठी पौष्टिक…

हिवाळ्यात, मुळा सलाडमध्ये वापरला जातो, परंतु मुळ्याच्या गरम गरम पराठबद्दल काय सांगावे. आ हा...तोंडाला पाणी आले. जर नाश्त्यामध्ये हे पराठे लोणी, लोणचे किंवा चटणीबरोबर गरम खाल्ले तर पोट तर भरतेच पण त्यासोबत मन ही प्रसन्न होते. तर मग…

सोपा उपाय ! संत्र्यापेक्षा चारपटीने पेरू इम्युनिटी वाढवण्यात करू शकतो मदत

देशात कोरोनाच्या झालेल्या संक्रमणानंतर प्रत्येकजण इम्युनिटी वाढवण्याचे प्रयत्न करू लागला. अनेकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही औषधं सुरु केली तर काहींनी आयुर्वेदिक काढे पिण्यास सुरवात केली. काहीही करून प्रत्येकजण आपली शारीरिक रोगप्रतिकार…

आज्जीचा बटवा : नक्की वाचा ! अनेक आजारांवर एक इलाज, कढीपत्त्याचा वापराने रहाल नोरोगी

कढीपत्ता भारतातील प्रत्येक किचनमध्ये दररोज वापरला जातो. कढीपत्ता हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. याचा वापर कढी, आमटी, खिचडी, पोहे, इत्यादी पदार्थ बनवताना करतात. तसेच इतर काही मसाल्यांप्रमाणे ही वनस्पती देखील औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. आजीच्या…

भारतीय गवती चहाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी, दुष्काळी भागातील शेतकरीही होऊ शकतो मालामालं

गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या गुमला जिल्ह्यातील शेतकऱ्यांंचे मन की बात कार्यक्रमातून गवती चहा लागवडीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पीएम मोदी म्हणाले की, गवती चहा लागवड करून हे शेतकरी केवळ स्वत: चे सबलीकरण करीत नाहीत…

आयएमडीने लॉन्च केले ‘मौसम’ अ‍ॅप, एका क्लिकवर कळणार 450 शहरांमधील हवामानाचे अपडेट्स

हवामान खात्याने (आयएमडी) आपले नवीन मोबाइल अ‍ॅप बाजारात आणले आहे. या अॅपचे नाव 'मौसम' आहे . या अ‍ॅपद्वारे लोकांना देशभरातील 450 शहरांमधील रीअल-टाइम मध्ये हवामानाचे सर्व रिपोर्ट पाहिला मिळतील. हवामानाबाबत माहिती देणारे हे पहिले सरकारी अ‍ॅप…

शेतकऱ्यांसाठी दिलासा : महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा

नवी दिल्ली -  पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खासगी क्षेत्रातील जनरल विमा कंपनी भारती एक्सा जनरल इन्शुरन्सला आणखी दोन राज्यातील 9 जिल्ह्यांना विमा देण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी कंपनीने या योजनेअंतर्गत बिहार, कर्नाटक, गुजरात, झारखंड आणि…