Browsing Category

Blogs

आज्जीचा बटवा : हिंदीत जावित्री आणि मराठीत जायफळ असणाऱ्या मसाल्याचे जाणून घ्या ‘हे’…

जायफळ हे मसाल्याचे पदार्थ आहे. जायफळ भारतात प्रत्येक घरात सहज उपलब्ध आहे. आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाले फक्त पदार्थांमधील चवच वाढवतात असं नाही, तर ते आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही अधिक फायदेशीर असतात. म्हणून आजीच्या बटव्यात आम्ही…

…म्हणून व्यवसायात येते अपयश, मुकेश अंबानींनी याच चुका टाळल्या आणि झाले अल्पावधीत श्रीमंत

भारत ही जगासाठी सर्वात मोठी बाजार पेठ आहे. जागतिक बाजारातील प्रत्येक उत्पादक आपले प्रोडक्ट भारतात विकण्यासाठी आणण्याचा प्रयत्न करत असतो. लोकसंख्येने भरलेल्या या देशात अनेक वापरकर्ते असल्याने प्रत्येक परदेशी उत्पादकास भारतीय बाजारपेठ आकर्षित…

विशेष लेख : समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्रानं होत नाही तो चांगल्या शिक्षकामुळे होतो :…

कोमल पाटील : गुरु -शिष्य परंपरा भारतीय संस्कृती मधला एक महत्वपूर्ण आणि अविभाज्य भाग आहे. जीवनात आई -वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आपल्याला या सुंदर जगात आणण्याचं श्रेय असल्याने जीवनात सर्वात पहिले गुरु आपले आई -वडील असतात. भारतात…

जाणून घ्या ! हिंदू शास्त्राने पितृपक्षाला का दिले आहे एवढे महत्व

गणेश विसर्जनानंतर हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार येणार काळ हा ;पक्ष पंधरवडा’ म्हणून पाळला जातो. घरातील व्यक्ती मृत झाल्यावर, त्या तिथीला त्यांचे श्राद्ध केले जाते. हे श्राद्ध मातृ व पितृ वंशपरंपरेतील मागील तीन पिढ्यांचे स्मरण करण्यासाठी केले…