Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
Science
स्वच्छतेच्या बाबतीत भारतातील हे गाव आहे आशियातील सर्वात स्वच्छ गाव, जाणून घ्या वैशिष्टय
स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याकडील खेडी, गावे आणि शहरांची अवस्था अत्यंत बिकट आहे. तसेच दुसरीकडे आशियातील सर्वात स्वच्छ गाव आहे हे भारतात आहे हे एक आश्चर्य आहे. मेघालयातील मावळिनॉंग हे गाव सर्वात स्वच्छ गाव आहे, ज्याला देवाचे उद्यान (God’s Own…
‘या’ कारणांमुळे होते हार्ट फेल, ही आहेत लक्षणे
हार्ट फेल होणे ही अशी स्थिती आहे जेव्हा आपले हृदय शरीरातील इतर भागांमध्ये पुरेसे प्रमाण रक्त वाहून नेण्याचे कार्य करण्यास असमर्थ असते. या स्थितीमुळे हृदय धडकण्याचा वेग कमी होतो. अशी स्थिती एखाद्या व्यक्तीच्या स्नायू खूप कठीण झाल्यास…
बँकेत नोकरी करायचीय ! मग ‘ही’ माहिती वाचाचं
आज जगात अनेक अशी क्षेत्र आहेत जेथे आपण नोकरी करून आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो. परंतु काही लोकांना विशिष्ट ठिकाणी किंवा विशिष्ट प्रकारची नोकरी करण्याची प्रचंड आवड असते. आपल्यापैकी अशाच काही जणांना विश्वस्थ क्षेत्रात काम करण्याची आवड असेल.…
वारंवार इंटरव्हिवमध्ये होताय अपयशी ? ‘या’ गोष्टी वेळीच सुधारा, मग नोकरी लागलीच म्हणून…
नोकरी मिळवणे हे आजच्या तरुणांसमोर एक मोठे आव्हान असल्याचे सिद्ध होत आहे. बर्याच वेळा आपण सर्व डिग्री घेतल्यानंतरही कोणतीही नोकरी मिळत नाही. अशा परिस्थितीत आपण खूप दु: खी आणि निराश राहता. पण आपण जर नोकरी न मिळण्यामागील कारणांबद्दल विचार करत…
आज्जीचा बटवा : गवती चहा आहे खूप गुणकारी, ‘या’ आजारांवर ठरतो उपयोगी
आपल्यातील खुप कमी जणांना खासकरून शहरी लोकांना गवती चहाबद्दल माहीत असणे कठीण आहे. जे बागकाम करण्याची आवड ठेवतात आणि आपल्या छोट्याश्या बाल्कनीमध्ये मिनी फार्म तयार करतात. त्यांना गवती चहा हे नक्की माहिती असेल. ग्रामीण भागात तर प्रत्येकाच्या…
रताळं खाल्ल्याने हे ‘गंभीर’ आजार होतायेत दूर, जाणून घ्या फायदे
रताळं हे आपण उपवासाच्या दिवसांमध्ये खातो. खासकरून नवरात्रीमध्ये या मोठी मागणी असते. रताळ हे बटाट्यापेक्षा गोड असतं. म्हणून याला गोड बटाटा(स्वीट पोटॅटो) देखील म्हणतात. रताळं हा उर्जेचा समृद्ध स्रोत आहे. रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि…
#GandhiJayanti : ‘ही’ आहेत गांधीजींची 10 महान तत्वे, जी आपणही आचरणात आणली पाहिजेत
आज महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांची 151 वी जयंती आहे. स्वातंत्र्यलढ्यात बापूंच्या योगदानाविषयी प्रत्येक भारतीय परिचित आहे. आज आपण गांधीजींच्या 10 सर्वोत्तम तत्त्वे आणि कल्पनांबद्दल माहिती घेणार आहोत ज्यामुळे गांधीजी महात्मा बनले. ही अशी…
नक्की वाचा जीवन बदलेल! स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार
आपल्या देशात असे अनेक महापुरूष होऊन गेले आहेत. ज्याचं जीवन आणि विचार आजही आपल्याला बरंच काही देऊन जातं. त्यांचे विचार असे होते की, जे निराश व्यक्तीने वाचले तर त्यांच्या जीवनाला नवं ध्येयं मिळू शकतं. यापैकीच एक महापुरूष म्हणजे स्वामी…
नक्की वाचा! ‘या’ ४ सवयींमुळे तुमचे आयुष्य सदैव आनंदी राहील
आनंदी जीवन जगायला सर्वांना आवडते. आनंदी जीवन जगण्यासाठी मन प्रसन्न असायला हवे. शरीर तंदुरुस्त असायला हवे. मन प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्या शरीराला काही चांगल्या सवयी असायला हव्यात. आज आपण कोणत्या सवयी आपल्याला प्रसन्न आणि आनंदी ठेवण्यासाठी…
पपईच्या बिया ‘या’ गंभीर आजारांवर आहेत उपयुक्त, जाणून घ्या महत्व
पपईच्या फायद्यांविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे, पण पपईच्या बियाही आरोग्यासाठी फायद्याच्या आहेत. हे फारच थोड्या लोकांना माहिती असेल. वर्षभर उपलब्ध असणारे हे फळ आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा करते. इतर फळांप्रमाणेच पपईमध्येही बिया असतात.…