…म्हणून व्यवसायात येते अपयश, मुकेश अंबानींनी याच चुका टाळल्या आणि झाले अल्पावधीत श्रीमंत
भारत ही जगासाठी सर्वात मोठी बाजार पेठ आहे. जागतिक बाजारातील प्रत्येक उत्पादक आपले प्रोडक्ट भारतात विकण्यासाठी आणण्याचा प्रयत्न करत असतो. लोकसंख्येने भरलेल्या या देशात अनेक वापरकर्ते असल्याने प्रत्येक परदेशी उत्पादकास भारतीय बाजारपेठ आकर्षित…