आर्थिक अडचणींमुळे तुमचे शिक्षण थांबले आहे का ? थांबले असेल तर PM विद्यालक्ष्मी योजनेच्या पोर्टलला…
अनेकदा कुटुंबाची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने शिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. खासकडून मुलींना तर अशा परिस्थितीचा सर्वात जास्त फटका बसतो. त्यामुळे आता भारत सरकारकडून विद्यार्थ्यांना त्यांच्या…